ज्येष्ठ नागरिकांसाठी धोक्याची घंटा
महाराष्ट्र राज्यातील नव्हे, तर देश भरातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचं वय ७० च्या पुढे आहे.अशा सर्वांना शासनाच्या आरोग्याच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर,एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.ही समस्या म्हणजेच स्वतःची केवायसी करावे लागेल. अन्यथा तुम्ही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असाल तर अडचणींना सामोरे जावं लागेल. म्हणून अडचणी येऊ नये यासाठी तुमच्या परिसरातील…